Tuesday, 15 October 2013

माध्यमांच्या देशा




          माध्यमांचे विकेंद्रीकरण आज मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला दिसत आहे प्रत्येक माध्यम हे एकमेकांशी पूरक असेच आहेत आणि त्यामुळे माध्यम क्षेत्रात जे काही बदल होत आहेत त्याचा परिणाम हा मध्यामाबरोबर समाजावरही होतो कारण माध्यमे ही समाज मनाचा आरसा आहे आहे आणि त्यामुळेच समाजाचे प्रतिनिधित्व हे माध्यमाच्या द्वारे होत असत आणि त्यामुळेच समाजात होणाऱ्या प्रत्येक घटनेचा परामर्श हा माध्यमांमध्ये दिसत असतो आणि माध्यमांना ही त्याची दखल ही घ्यावीच लागते. कोणत्याही प्रकारचे माध्यम हे समाजाचे प्रतिबिंब असते समाजातील सर्व चांगल्या वाईट घटनांचा आढावा हा माध्यमे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत असतो.पूर्वी माध्यमे हे समाज प्रबोधनाचे काम करत होती मात्र काळानुसार त्यात ही बदल झाले आणि केवळ टी.आर.पीसाठी माध्यमांचे कामकाज सुरु झाले.ज्या प्रमाणे वर्तमानपत्र रेडीओ मोबाईल यांनी आपले प्रस्थ समाजात बसवले आहे त्या प्रमाणे दूरदर्शन या माध्यमाचा परिणाम तर आज खेड्यापाड्यात तर आहेच पण कोसमोपोलीटीएन शहरात ही याचा ही परिणाम इतका झाला आहे की आज जवळ जवळ ७० टक्के जनता यावरच विसंबून आहे.मात्र याचा जसा चांगला परिणाम समाजावर झाला आहे तसाच वाईट परिणाम ही समाजावर तितकाच झाला आहे.  कोणत्याही प्रकारचे माध्यम हे समाजाचे प्रतिबिंब असते समाजातील सर्व चांगल्या वाईट घटनांचा आढावा हा माध्यमे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत असतो.पूर्वी माध्यमे हे समाज प्रबोधनाचे काम करत होती मात्र काळानुसार त्यात ही बदल झाले आणि केवळ टी.आर.पीसाठी माध्यमांचे कामकाज सुरु झाले.ज्या प्रमाणे वर्तमानपत्र रेडीओ मोबाईल यांनी आपले प्रस्थ समाजात बसवले आहे त्या प्रमाणे दूरदर्शन या माध्यमाचा परिणाम तर आज खेड्यापाड्यात तर आहेच पण कोसमोपोलीटीएन शहरात ही याचा ही परिणाम इतका झाला आहे की आज जवळ जवळ ७० टक्के जनता यावरच विसंबून आहे.मात्र याचा जसा चांगला परिणाम समाजावर झाला आहे तसाच वाईट परिणाम ही समाजावर तितकाच झाला आहे.  आजची मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमे वा सोशल नेटवर्किंगची माध्यमे ही वाचकाला, पाहणाऱ्याला सहभागी होणाऱ्याला एखाद्या विषयाची सर्वांगीण माहिती देऊन चिंतनशीलतेला वाव देणे आवश्यक समजत नाहीत. माहितीचा वा मतांचा मारा इतक्या वेगाने होतो की, त्याचा ऐकणाऱ्याच्या वा वाचणाऱ्याच्या मनावर अत्यंत तात्पुरता परिणाम होतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही की, विविध विषयासंबंधीची वा समस्यांसंबंधीच्या माहितीचा परस्पर संबंध दर्शवून देण्याची कोणतीही योजना वा व्यवस्था या तिन्ही माध्यमांमध्ये दिसून येत नाही.

No comments:

Post a Comment